माटुंगा -मुंबई येथील श्रीशंकरमठ्म तर्फे दादर केंद्रावर १ डिसेंबर २०१३ रोजी बालवर्ग ते
इयत्ता १०वी तील विद्यार्थ्यांकरिता स्तोत्रपठणस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात मुंबई व उपनगरातील २५०-२७५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रत्येक वर्गातील उत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे
व बक्षीसे देण्यात आली. अत्यंत कमी कालावधीत सर्वच मुलांनी इतके चांगले पाठांतर केले होते की सर्वच
विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली.
बालवर्गासाठी ५ श्लोक होते.
इ. १ ली व २ री - संकटनाशनस्तोत्रं
इ. ३ री व ४ थी - मधुराष्टकं
इ. ५ वी ते ७ वी - आत्मषटकं
इ. ८ वी ते १० वी - श्रीकृष्णाष्टकं
पाठांतरासाठी होते.
मठाचे अध्यक्ष माननीय श्री शेषन यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे ही स्पर्धा उत्कृष्टरित्या
पार पडली.
माननीय वीणाताई गोडबोले, माननीय डॉ. उज्ज्वला थत्ते, व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही स्पर्धा
यशस्वी होण्यासाठी अतिशय परिश्रम केले.
इयत्ता १०वी तील विद्यार्थ्यांकरिता स्तोत्रपठणस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात मुंबई व उपनगरातील २५०-२७५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रत्येक वर्गातील उत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे
व बक्षीसे देण्यात आली. अत्यंत कमी कालावधीत सर्वच मुलांनी इतके चांगले पाठांतर केले होते की सर्वच
विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली.
बालवर्गासाठी ५ श्लोक होते.
इ. १ ली व २ री - संकटनाशनस्तोत्रं
इ. ३ री व ४ थी - मधुराष्टकं
इ. ५ वी ते ७ वी - आत्मषटकं
इ. ८ वी ते १० वी - श्रीकृष्णाष्टकं
पाठांतरासाठी होते.
गिरगाव, गोरेगाव, बोरीवली, डोंबिवली येथे या स्पर्धा होणार आहेत.
मठाचे अध्यक्ष माननीय श्री शेषन यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे ही स्पर्धा उत्कृष्टरित्या
पार पडली.
माननीय वीणाताई गोडबोले, माननीय डॉ. उज्ज्वला थत्ते, व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही स्पर्धा
यशस्वी होण्यासाठी अतिशय परिश्रम केले.
No comments:
Post a Comment